आयुष्याच्या संध्याकाळीआता कसली पहाटफुटके माझे गाडगेअन तो ही तोच रहाट ---- हे छान! पण कविता एकंदरीत काहीशी गोंधळ्लेली घाई-घाईने टाकल्यासारखी वाटते. दुसऱ्या कडव्यात भाव स्पष्ट होत नाहीत!प्रामाणिक मत! राग नसावा.(जयन्ता५२)