आयुष्याच्या संध्याकाळी
आता कसली पहाट
फुटके माझे गाडगे
अन तो ही तोच रहाट ---- हे छान! पण कविता एकंदरीत काहीशी गोंधळ्लेली घाई-घाईने टाकल्यासारखी वाटते. दुसऱ्या कडव्यात भाव स्पष्ट होत नाहीत!
प्रामाणिक मत! राग नसावा.
(जयन्ता५२)