जयन्ता५२,

आपण वेळ देवून कविता वाचलीत यातच सारे काही आले.  प्रामाणिक मताबद्दल आभार.

मला कवितेतून असे म्हणायचे आहे की सर्व काही आपल्या दृष्टिकोणावर अवलंबून असते.
पहिल्या कडव्यात औदास्य आहे, निराशा आहे.  तीच व्यक्ती जेव्हा (त्याच) जीवनाकडेउमेदीने पहाते, तेव्हा (जीवनाच्या) घनदाट अरण्यात त्याला मार्ग सापडतो.

कवितेच्या नावातूनही हेच सुचवायचे आहे.

आभार,
मोहन