आपल्या कर्माचे फळ हे हेतूवर आणि त्यामागे आपले मन कशा प्रकारे गुंतले आहे त्यावर असते (असे वाचले आहे).
म्हणूनच भारतीय (आणि बहुदा कोणत्याही लोकशाही राष्ट्राच्या) दंडविधानानुसार स्वसंरक्षण करताना झालेल्या हत्येला आणि कट रचून केलेल्या हत्येला वेगवेगळी शिक्षा आहे. म्हणूनच स्वसंरक्षणार्थ केलेली हिंसा ही केवळ हिंसा म्हणता येणार नाही असे वाटते.
===
छान गोष्ट.