सर्वसाक्षी,
स्वातंत्र्यदिनी मिळालेल्या या भेटीबद्दल मनःपूर्वक आभार. तुम्ही म्हटले आहे तसेच मी म्हणते-
ज्या क्रांतिकारकांच्या मुळे देश पारतंत्र्यातून मुक्त झाला,ज्यांनी क्रांतीच्या आसक्तीपायी सर्वस्वाचा होम केला मात्र आज जे विस्मृतीच्या पडद्या आड गेले आहेत किंबहुना माहीतही नाहीत त्यांना मानवंदना.