सर्वसाक्षी,

कालौघात विसरल्या गेलेल्या अनेक क्रांतिकारकांबद्दल आपण जे लेखन केलं आहे, त्याचं नेहमीच कौतुक वाटत आलं आहे.

प्रियाली म्हणाली तसे, स्वातंत्र्यदिनाचा हा दिवस साजरा करायला कारणीभूत ठरलेल्या सर्व देशभक्तांना मनःपूर्वक वंदन.