लिखण उपरोधिक आहे हे स्पष्ट आहे.
दोष कर्मठ हिंदुस हे निःसंशय!!!!!!
सुटकेचा मार्ग म्हणून पाहिले तर दुर्दैव!!!!
सावरकर न लिहिते तर कर्मठ जन फ़डून खाते!!!
सावरकर न लिहिते तर तुमची/आमची काय प्रतिक्रिया
'मला काय त्याचे?'
यथामती विचार मांडले आहेत.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
चंद्र परांजपे