जर पुंगी वाजवून आणि दुध पाजुन कालीया शांत होत असता तर कृष्णाला काय त्याला मारायला खून चढला होता?
चार प्रेमाच्या गोष्टी वा अर्जविनंत्यांनी मन वळत असते तर अफजलखानाची आतडी काढायला महाराज काय रक्तपिपासू खूनी होते काय?
काही गोष्टी मागून मिळत नसतात, मग त्या मारून घ्याव्या लागतात.
कवी गोविंदांची उक्ती सार्थ आहे - 'रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले?'