एवढ्या पापाचे परिमार्जन त्यांना फक्त पंगतीला बसवून होते काय ?
नाही.
पण १९२६ चा समाज पाहता 'एक योग्य दिशेने पडलेले पाऊल' म्हणता येईल हे नक्की.
बाकी विचार ज्याचा त्याचा.
चंद्र परांजपे