माहितीपूर्ण लेख.

त्याशिवाय भारताच्या दृष्टीने तोटा म्हणजे उसासारख्या प्रचंड पाणी पिणाऱ्या आणि सुपीक जमिनीवरचे पीक वापरणे हे आपल्या अन्नसुरक्षिततेच्या दृष्टीने धोक्याचे होउ शकते.

हे कसे यावर काही माहिती देऊ शकाल का?

ब्राझिल, भारत आणि चीन हे उसाचे उत्पादन करण्यात अग्रणी असलेले देश. त्यापैकी ब्राझिलने उसापासून इथेनॉल बनवून क्रांती केली आहे. नुकताच रविवारी एका वृत्तवाहिनीवर वोल्क्स वॅगन व ब्राझिलचे इथेनॉल उत्पादनावर कार्यक्रम पाहिला. हा प्रयोग ब्राझिलमध्ये यशस्वी झाला आहे. अधिक माहीती.

तेव्हा भारताला हे धोकादायक का यावर माहीती मिळेल का?