तात्विक अंगाने या कवितेकडे पाहिल्यास पुढे रत्नागिरीस ज्या बेड्या तोडण्याचा उपक्रम तात्यारावानी केला त्याची
मानसिकता म्हणा वा बीजं म्हणा यात दिसतात असे मज अल्प बुद्धीस वाटते. कुणी तत्वज्ञानाच्या प्रा ने यावर अधिक प्रकाश टाकावा अशी आशा करतो.