क्या बात है, वैभव. फार सुंदर गजल.सर्व शेर आवडले.एकमेकांशी जमाया लागले जीवना आता कसे रे व्हायचे?ऐकतो मृत्यो तुझ्याबद्दल कितीएकदा आहे तुला भेटायचे व्वा!