नामदेवा,कुणावरही टिका न करता सहजतेने सर्वजातींना एकत्र आणायचा प्रयत्न केला. कवी बीं नी तर ज्ञानेश्वरांनी क्रांती ऐवजी "शांतीमय उत्क्रांती" केली असे म्हणले आहे.
फार छान. या मताबद्दल आणि इतर माहितीसाठी आभार.--लिखाळ.