सुंदर काव्य येथे दिल्याबद्दल आभार.
'चरणासि सतत इच्छेच्या ! जी वेढी
घडिं कवण विधी निषेधांची ! ही बेडी'
या मध्ये सामाजीक आशय आहे का काव्याच्या शेवटी 'तदिच्छेची बेडी' असे म्हणून रोख नियती कडे जातो यावर तज्ञांचे मत ऐकण्यास उत्सुक.
आपणाला नम्र विनंती की, प्रत्येक लेखाच्या सुरुवातीला, प्रस्तावना, पूर्वपिठीका, लेखावर आपले थोडे निरूपण/ अथवा अजून माहिती/ मत, असे असेल तर वाचनास व विषय आकळण्यास सोपे होईल. लेख अजून माहितीपूर्ण व रसपूर्ण होतील.
आपला,
--लिखाळ.