छान लिहिले आहे.
मराठ्यांचा हा सारा दैदिप्यमान आणि राष्ट्रभक्तीने भारलेला इतिहास विसरून त्यांना शिवधर्मासारख्या समाजविघातक मार्गाला काही स्वतःला मराठा म्हणवणारेच नेउ इच्छित आहेत. त्यांना थांबवण्याची ताकदही आपल्या मनगटात असो हि सदिच्छा.