सरस्वती म्हणताहेत, मला पटतय.
प्रश्न भारतात कुठे ही प्रथा आहे, कुठे नाही ह्यापेक्क्षा , आपण फ़क्त महाराष्ट्राचा विचार करु या.
आपले २५ वष्रे राहिलेली लाडकी लेक, सासरी तितकीच ख़ुष राहु शकते कां?
compromise हा जरी स्त्री चा मूळ गूण असला तऱी, आयुष्यातील लग्न हा महत्वपूण्र सोहळा, मुली साठी आप ल्या आई वडीलां पासुन दूर नेणारा समारंभच ठरत नाही कां?
आपले लोक सोडुन, दुसऱ्यांना( ज्यांना फ़ारसं ओळ्खतही नाही) आपलं कां समजायचा? मुलाला हा त्याग का नाही?
पती, पत्नी दो घांनाहि लग्नातून सांर खाच आनंद मिळ्तो, मग मुलीला आई बापाच्या विरहाचं ओझं का?
एकतर, दोघांनि, राजा राणी चा संसार करावा, अथवा दोघांचेहि पालक सोबत असावेत.