सावरकरांचे काव्य 'मनोगत'वर आणण्यचा प्रयत्न छान आहे. रसग्रहण/स्पष्टीकरण थोडक्यात 'उरकले' आहे असे वाटते.
===
जाता मद् बळ हाय मजला ते पुण्यचि शापते
ही ओळ वृत्ताच्या चालीत म्हणता येत नाही असे वाटते.