सहमत, कोठेही पाल्हाळ नाही. फक्त कथेचा शेवट खूप लवकर झाला असे वाटते. पण कथेत अपूर्णता जाणवत नाही, वासू मरणारच, शेवटी बाळ भुताला आई हवी आहे, काय करणार!