आजच तिन्ही भाग एकत्र वाचले.

उगाच पाल्हाळ न लावता मोजक्या शब्दात कथा लिहिली गेली आहे.

शेवटी आपला नवरा गेलेला पाहूनही स्वाती पिंटूला लगेच जवळ ओढेल का, असा विचार मनात आला...

सुरेख कथा!!