अत्यानंद,
मी सहमत आहे. मुलीच्या लग्नानंतर १ वर्षात बारसे झाले की आईबाबाना
वाटतं सगळं मार्गी लागलं. आता काळजी नाही.... मुलाकडे बघुन आजी आजोबा खुष आणी अशा वेळी माणसांची गरज असते म्हणुन सुनबाईपण आहो
आईच्या प्रेमात.. खरं ना ?