कुशाग्रांशी सहमत.
गणपती परवडले अशी 'होळी व 'रंगपंचमीची' गत झाली आहे. पण सणवार बंद करणे हा पर्याय होवु शकणार नाही. आपलेच देशबांधव सगळ्या समस्येचे मुळ आहेत, बोलणार तरी कुणाला? सण 'साजरा' करण्याची मनोवृत्ती बदलायला हवी. तुमचे आमचे विचार केवळ शब्द बापुडे आहेत.