का हीच देवाची इच्छा समजून सर्व सहन करायचे?

देवाला मानणाऱ्या जवळपास सगळ्याचजणांकडे ही शेवटची पळवाट अगदी नेहमी असते. "देवाची इच्छा" असं म्हटलं की संपलं का सगळं? आपण स्वतः काहीच कृती करायची नाही का?

अवांतर-
वरील मजकूर शुद्धिचिकित्सकाकडे तपासायला दिला असता "पळवाट" हा शब्द त्याच्या शब्दकोशात नव्हता. नवल वाटले!