प्रियाली,
तुम्ही लिहिलेली कथा अतिशय सुंदर आणि पकडुन ठेवणारी आहे.
पण शि.र्ष्र्ककाच्या ज्या आसक्तीने कथा सुरु होते आणि अख्खा वेळ विषयाला आणि कथेतील पात्रांनात्त सामावुन घेते. त्या व्याकुळ्तेचा शेवट, बॉम्बस्फ़ोटा सारखा मनात वेदना देऊन गेला.
आपण यांत, पिंटुच्या व्याकुळ मनाचा आणि स्वातीच्या ममतेचा योग्य मेळ घालुन शेवट केला असता, तर अधिक समर्र्पक वाटले असते, असे माझे मत आहे.