धन्यवाद सर्वसाक्षी ! माहित नसलेली माहिती पुरवल्या बद्दल.

ह्याच राजकारण्यांची पिलावळ पुढे आली आहे.

तर NCERT च्या नव्या पाठ्यपुस्तकांत बोस, टिळक, अरविंद घोष इत्यादी 'terrorist' ठरवले गेले आहेत.

मिलिंद साहेब खरच असल्या राजकारण्यांना भर चौकात चाबकाने फोडले पाहिजे.

राजकारण्यांच्या नावाने मी निषेध व्यक्त करतो.........