कविता छानच आहे पण..

डायरीत कुणाचे नाव इतकेही येवू नये
की पानांना ते नाव जड व्हावे
एक दिवस अचानक त्या नावाचे
डायरीत येणे बंद व्हावे

       हे कुठेतरी वाचल्यासारखं वाटतंय.