महाराष्ट्र टाइम्स च्या बातमीच्याच आधारे मी अभिनन्दन केले हे खरे आहे पण बातमी काही पूर्णपणे चुकीची नव्हती.आणि चुकून का होईना पण अभिनन्दन योग्य व्यक्तींचेच केले गेले होते हे इतर प्रतिसादांवरून कळल्यामुळे `चुकलो तरिही योग्य ठिकाणी गेलो ` असे वाटले.दुरुस्तीबद्दल वैद्यांचे आभार! खरोखरच अशी उत्तुंग व्यक्तिमत्वें आमच्यासारख्या सामान्य(क्षुद्र नव्हे) माणसाना जगण्यासाठी आशेचे किरण दाखवतात.