लेख/कथा खरोखरच छान आहे. विशेषत:

कचर्‍यामध्ये मोसमातल्या पहिल्या हापूस आंब्यांच्या साली आणि बाठी दिसल्यावर आनंदाने त्यावर मोठ्या आशेने झडप घालावी आणि नेमक्या त्या कुण्या कवडीचुंबकाच्या घरच्या पूर्ण चावून चोखून चोथा केलेल्या निघाव्यात अशी त्याच्या मनाची गत झाली होती.

केवळ एक जोडपेच रहाणार्‍या एका घरात रात्री खूप उशीरापर्यंत भांडणाचे आवाज ऐकु आले तर दुसर्‍या दिवशी सकाळाच्या कचर्‍यात कालच्या ताज्या अन्नाची मेजवानी मिळण्याची शक्यता असे.

फार छान.

बब्न्याच्या कल्पनाशक्तीची ही अखेर व निरिक्षणे उत्तमच! आता आपल्या सार्‍याच कथा वाचाव्या लागणार असं दिसतयं!

मी आशुतोष