यामध्ये मला असे वाटते की, अशा वाक्याने लेखकाचा वाचकाशी पटकन संवाद साधला जातो. अशी वाक्ये स्वगत असल्यासारखीच असतात आणि त्यामुळे वाचकाला मजा वाटते (माझा अनुभव). त्यामुळे अशी वाक्ये लय न बिघडवता उलट खुमारी वाढवतात असे मला वाटते. अर्थातच वाचन आणि रसग्रहण हा प्रत्येक व्यक्तीचा स्वतंत्र अनुभव असल्याने चु. भू. द्या. घ्या.
सहमत आहे.