...बाकी भिजत घोंगडे ठेवण्यात सरकारांचे काही फायदे आहेत का यावर वाचन करावे लागेल.
हे घोंगडे आहे कुठे माहीत नाही पण ४६ वर्षे झाली तरी अधुनमधुन दरवळ येतच असतो.कर्नाटक म्हणते घोंगडे आमचेच आहे.केंद्र म्हणते त्यात पाणीच नाही.मराठी वृत्तपत्रे सांगतात त्यातल्या पाण्याची वाफ मराठी पुढाऱ्यांनी दवडली.उरलेल्या पाण्याचे साहित्य संमेलनातुन बाष्प होते.थंड वाफेचे चटके लागून आम्हीही 'ह.' देतो