साती/प्रियाली,

उत्तर आवडलं. :-)

बाकी भिजतं घोंगडं ठेवण्यात बऱ्याच जणांचे बरेच फायदे असावेत. एक तर उद्योग नसलेल्या राजकारण्यांना प्रकाशझोतात रहायला चांगलं साधन आहे. दुसरं म्हणजे विकीवर, मनोगतावर, अशा अनेक फ़ोरम्सवर, झालंच तर (अगदीच वेळ जात नसला तर) 'वाचकांच्या पत्रां'तून फालतू चर्चा सुरू करायला / लढवायला चांगला विषय आहे. असो.

- टग्या.