प्रत्येक वाद जर असा सुटत असता तर फार बरे झाले असते.

खरंच आहे. आम्ही हा वाद आमच्या परीने सोडवला. काही न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं म्हणून. हा एक पर्याय होऊ शकतोच.

बाकी, वादासाठी गजानन महाराजांना साकडं घातलं आहेच ना ते सोडवतिलच यथावकाश. चिंता कसली?