याला counter-balance म्हणुन - उद्या (hypothetically) नंदुरबारने गुजरातमध्ये विलीन व्हायचे ठरवले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?
  1. नंदूरबार मध्ये गुजराती बोलणारे बहुसंख्य आहेत का?
  2. गुजराती संस्कृती, भाषा आणि कला यांचा नंदूरबार जिल्हयात प्रभाव आहे का?
  3. भाषावार प्रांतरचना झाल्यापासून नंदूरबार जिल्ह्यातील लोकांनी गुजरातेत जाण्याविषयी आंदोलने केली आहेत का?
  4. रस्त्यावर गुजराती बोलली जाते का?
  5. दुकानांचे बोर्ड गुजरातीमध्ये आहेत का?

ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे "होय" अशी असतील तर नंदूरबार जिल्हा अवश्य गुजरातमध्ये समाविष्ट करावा.

बेळगाव महापालिकेने (खोडसाळपणे का होइना) पारित केलेल्या ठरावाबद्दल retaliation करणार्या कर्नाटक सरकारचे वर्तन संवैधानिक आहे का?

लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या महानगरपालिकेने संमत केलेला हा ठराव प्रतीकात्मक होता, याला "खोडसाळ" म्हणणे योग्य नाही.

तर अश्या विशाल द्रुष्टिकोनातून विचार करा

हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.