मग माटुंगा, गोरेगाव, दामू नगर (कांदिवली पूर्व) वगैरे भागांना तमिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश राज्यांत विलीन करावे लागतील.
"मुंबईसहित संयुक्त उत्तरप्रदेश झालाच पाहिजे!" अशी नवी मागणी (अर्थातच हिंदीत) ऐकली आहे.
त्याचप्रमाणे डोंगरी, नागपाडा, महंमद अली रोड, वगैरे पाकिस्तानला आंदण द्यावे लागतील.
हे पटले नाही. पाकिस्तानातल्यापेक्षा जास्त मुसलमान भारतात आहेत असे कुठंसे वाचले होते. चूभूद्याघ्या.