महानुभाव,

आपण लिहिलेत -

"अभयच्या मते बेळगांवात मानवी ह्क्काची पायमल्ली होत नाही,तशी ती पाकव्याप्त काश्मीरात तरी कोठे होते?किंवा तशी चर्चातरी कुठे होते?मग पाकच्या नावावर करायचा पा.व्य.का?"

मानवी हक्क म्हणजे काय हे आपण आधी वाचावे. कोणी कोणाच्या तोंडाला काळे फासले किंवा ठोक दिला म्हणजे त्याच्या 'मानवी हक्कांची पायमल्ली' झाली नाही.

प्रत्येक शब्दाला विशिष्ट वजन असते.  ते समजून घेउनच तो शब्द वापरावा.

येथे (मनोगत वर) तुमच्या मताशी सहमत न होणारे सगळेच महामूर्ख, बावळट असतात असे नव्हे.

श. श. मा.