विलिनीकरणासाठी भौगोलिक सलगता ही देखील अत्यावश्यक आहे. अगदी भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळीही भौगोलिक सलगता विचारांत घेतली होती असे (बहुधा रफिक झकेरियांच्या "द मॅन हू डिव्हायडेड इंडिया" या पुस्तकांत) वाचल्याचे आठवते.