मराठी संस्कृती, मराठी बाणा हे आता नामशेष होत चालले आहे. ( कधीतरी झी वाहिनीच्या पुरस्कार वितरणाच्या वेळी फलक दिसतो) याबाबत दाक्षिणात्यांचा आदर्श घ्यावा. महाराष्ट्रात उपरे झालेलो आम्ही, तुम्हा बेळगावकरांना काय मदत करणार? माझा आधीचा अभिप्राय त्या वैतागातुन आलेला होता.