'तथाकथित प्रांजळपणा' समजावा म्हणुन मी माझी 'खोचक' विधाने खोचक आहेत असे जाहीर केले होते. उरलेले लिखाण खोचक नव्हते. आता यातून तुम्ही म्हणता हेच खरे. आम्ही लिहिलेल्या लिखाणाची आमच्यापेक्षा तुम्हालाच जास्त जाण दिसत आहे!
"मूळ पुण्यातील खड्डे जास्त महत्वाचे वाटणाऱ्यांपैकी दिसताय"
हे कशावरून हो? तुमच्या मताशी पूर्ण सहमत नाही म्हणून?
मूळ प्रश्नाला उत्तर देणे टाळलेत.
असो. यातून बरेच काही सांगितलेत.
"आत्मपरिक्षण हाच एकमेव उपाय आहे."
अर्थात, आपणाकडून हीच अपेक्षा आहे.