हे कशावरून हो? तुमच्या मताशी पूर्ण सहमत नाही म्हणून?
यावरुन की, 'काय त्रास होतो' हा मूलभूत प्रश्न केलात राव! माझ्या मताशी सहमत असू नका हो चालेल ना पण या चर्चेत महाराष्ट्र सरकार,जनता ,त्या प्रश्नाचे जुनेपण (४६ वषे )इ इ ध्यानात घेता हा बाळबोध प्रश्न उपस्थित करणे म्हणजे लाक्षणिक अर्थाने (बघा लक्षात येतो कां ते) पुण्याचे खड्डे जास्त महत्वाचे वाटणे नाही कां ! 'त्याचा काय त्रास होतो बुवा काही सुधरत नाही' असं म्हणणं संयुक्तिक आहे कां याचा स्वतःशी विचार केला तर उत्तर सापडेल राव तुम्हाला.