तुमच्या प्रश्नामागे उपहास, इग्नोरन्स, खोडसाळपणा लपलेला नाही असे गृहीत धरून वरचा (पहिला) प्रतिसाद दिला होता.

अजूनही तुमच्या प्रश्न विचारण्यामागच्या प्रामाणिक हेतूबाबत कोणतीही शंका नाही.

पण त्या प्रश्नाच्या धर्तीवर मुंबई-गुजरात बद्दल कोणाला प्रांजळ प्रश्न पडला तर त्याला/तिला दोष देणार नाही इतकेच मला म्हणायचे होते. असो.