कर्णाच्या दोन पत्नींची नावे अनुक्रमे वृषाली व सुप्रिया होती असे मृत्युंजय मधे वाचल्याचे स्मरते. राधेय आणि मृत्युंजय हे दोन्ही ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ नसून कादंबऱ्या आहेत. असो.
कर्ण हा कौंतेय होता हे जर उघड झाले असते तर द्रौपदी त्याची तिसरी पत्नी झाली असती.
या वाक्याचे प्रयोजन काय?