जरा सरळ बोलू म्हणजे तिरकं नको. लोकांना वाटेल आपण भांडतोय. (ह. घ्या)

सुप्रिया द्वितिय पत्नी, पहिली वृषाली. या व्यतिरिक्त काही आठवत नाही. क्षमस्व!

हे कदाचित इतिहासच ठरवू शकला असता. आज सुद्धा असे अपवाद आपण पाहतोच.

असं वाटत नाही. कारण गादीवर खरा हक्क धृतराष्ट्राचा. तो आंधळा असल्याने, नाकारला गेल्याने पंडु राजा. पुढे पुन्हा धृतराष्ट्र. कौरव आणि पांडव सर्वच कुठल्या ना कुठल्या प्रयोगांतून जन्मलेले. तरी वडीलांचे नाव कुरु घराण्याचे असल्याने वंशज झाले. यांत कर्णाला स्थान नाही.