मराठी लोकांची बेळगांव प्रश्नी 'सोडासोडाची' घाई पहाता बेळगांवही तिथल्या मराठी बांधवास लवकरच सोडावे लागेल असे दिसते.
नेत्यांपासून जनतेपर्यंत(पुण्यातील खड्डे जास्त जिव्हाळ्याचे मानणाऱ्या) सर्व असे मग काय होणार आहे?