बऱ्याच शंकांचे निरसन 'भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थे ' कडून संशोधित महाभारताच्या आवृत्तीच्या वाचनाने होऊ शकेल .याशिवाय प्रा. नरहर कुरुंदकरानी  महाभारतातील शंकास्थळांविषयी लिहिलेले पुस्तक हेही यावर उपयुक्त ठरू शकेल.आज माझ्याकडे कोणताच संदर्भ उपलब्ध नाही आणि ऐकीव माहिती व केवळ स्मरणशक्तीवर विसंबून चर्चेत भाग घेऊन चुकीचे मुद्दे उपस्थित करणे योग्य नव्हे या हेतूने मी स्वतः मौन पाळणे(इतरानी नव्हे) श्रेयस्कर मानतो.