विचक्षण यांनी उल्लेखलेले एस एल भैरप्पा यांचे पर्व पुस्तक महाभारतातील माहितीसाठी उत्तम आहे. उमा कुलकर्णी यांनी कानडीतून मराठीत अनुवाद केला आहे. भैरप्पांनी पुष्कळ संशोधन, विचार करून तर्कशुद्ध महाभारत लिहिण्याचा (यशस्वी) प्रयत्न केला आहे. पण तरी तीही एक कादंबरीच आहे हे लक्षात ठेवून वाचावे.