लेखकू,
ही कविता कविवर्य भा. रा. तांबे यांची आहे. असें म्हणतात की, तांब्यांनी ही कविता त्यांच्या अखेरच्या काळांत लिहीली. नववधूची सासरी जातांनाची कावरी बावरी अवस्था असते, तशीच अवस्था आता देवाघरी जातानाही झाली आहे अशी कांहीशी भावना ही कविता वाचतांना होते. त्या मुळे तिच्यात मरण कल्पनेचा भास होतो. ही कविता सर्वश्रुत आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी गानकोकिळा लता मंगेशकर यानी गायिलेली या कवितेची तबकडी निघाली होती. तिला संगीत बहुदा वसंत प्रभू यांचे होते. ही कविता marathiworld.com या संकेतस्थळावर सापडेल.
अरुण वडुलेकर