राधेय आणि मृत्युंजय वाचून बराच काळ लोटला पण वृषाली ही कर्णाची पहिली पत्नी आणि नंतर दुर्योधनाने एका आक्रमणात कर्णाचा विजय झाल्याने कर्णाला एका पळवून आणलेल्या कन्येशी लग्न करण्यास सुचवले असे अंधुकसे आठवते. (कर्ण वृशालीवरील प्रेमाने फारसा या विवाहाला राजी नव्हता असेही आठवते.)
जा. अ. प्र. टा. (जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा)