मी अहिल्येचे उदाहरण फक्त रूपकाचा अर्थ कसा लावतात हे दाखवण्याच्या दृष्टीने  दिले होते.ते रामायण अथवा महाभारत यात आहे असे म्हटले नाही.आणि त्याचा अर्थ प्रातःकाळशी निगडीत असेल तर रामायण की महाभारत हा प्रश्न अनावश्यक ठरतो.मी संदर्भ दशावतार या पांडुरंगशास्त्री आठवले कृत पुस्तकाचा दिला आहे.त्यानीही पुराणात असा उल्लेख आहे असेच म्हटले आहे.मी संस्कृतचा फारसा अभ्यास केला नसल्याने त्यानी लावलेला अर्थ(वाच्यार्थ)बरोबर आहे असे धरून चालतो.