विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद. द्वैत नाहीसे करणे ह्या मूळ उद्देशाची जाणीवच नसेल तर औपचारिक प्रार्थनेने अद्वैताकडे वाटचाल होणार नाही. दुसऱ्या शब्दांत संगायचे तर अद्वैताच्या प्राप्तीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न हवेत. काही तरी केले म्हणजे काहीतरी आपोआप होईल हा अंधविश्वास असू नये.
दुजा कोणी असल्याशिवाय एकटे कुणालाही चैन पडत नाही.
याचा अर्थ द्वैतापासून कुणालाही (भगवंतालासुद्धा) सुटका नाही असा होतो.