संताला आपल्या बायकोच्या वागण्यावर थोडा संशय होता. तो येता जाता आपल्या १० वर्षाच्या मुलाला सांगत असे माझ्या नंतर घरी कोणी आले-गेले तर मला सांगत जा. एकदा काही कामासाठी संता गावाबाहेर गेला तेथुन आपल्या घरी फोन केला
तेव्हा त्याच्या मुलाने फोन उचला "हलो.... :
संता - "बेटा घरी कोण कोण् आहे ? "
मुलगा - "मी मम्मी व मम्मी चा दोस्त"
संता - "काय ?.. एक काम कर लवकर सांग ते काय करत आहेत.."
मुलगा_ "ठीक आहे... थांबा दोन मीनीट"
थोड्या वेळाने मुलगा- "ते दोघे... बेडरुम मध्ये आहेत."
संता रागाने- "काय? बेटा एक काम कर..... पळत पळ्त जा व मोठ्याने बोल पापा आले.. पापा आले.... मग सांग काय झाले ते....."
थोड्या वेळाने मुलगा परत फोन वर आला.." हलो."
संता-" बोल काय झालं"
मुलगा- "मी पप्पा आले... असं बोलल्यानंतर लगेचच मम्मी पळत किचन मध्ये केली व चाकू हातात घेऊन आपल्या पोटामध्ये मारला ती जागच्या जागी मेली."
संता- " बर झालं.... त्या मम्मी च्या दोस्ताचे काय झाले?"
मुलगा -" त्याने खिड्कीतून खाली स्विमीग फुल मध्ये ऊडी मारली..पण आज ड्राय-डे फुल मध्ये पाणीच नाही....तो पण मेला...."
संता - "हा हा हा...... क्या बात है दोनो खल्लास ....... अरे एक मीनीट माझ्या घराजवळ तर स्विमीग फुलच नाही आहे..एक मीनीट हे सरदार संताच्या घराचाच फोन नंबर आहे ना? "