समुद्रबंदी ही साधारणपणे पुष्यमित्र शुंगाच्या काळात (ज्या काळात मनुस्मृती लिहिली गेली) लादली गेली असे वाटते. सावरकरांच्या 'सहा सोनेरी पाने' मधे असे काहीसे वाचल्याचे अंधुकसे आठवते. (बराच काळ झाला त्याला त्यामुळे नक्की आठवत नाही). बहुधा इ. स. चे तेरावे शतक. नक्की माहीत नाही. कोणास ठाऊक असल्यास दुरुस्ती करावी.
-विचक्षण