रागावून काहीच्या बाही लिहू नये.

एक गोष्ट नक्की की ब्राह्मणांविषयी काहीही (अर्वाच्य) बोलणे, लिहिणे निर्धोक असते. त्यामुळे राडेबाजी, दगडफेक, जाळपोळ, मोडतोड असले प्रकार होण्याची शक्यता नसते. (हे मी रागावून लिहीत नाही आहे. मला जे आढळून आले ते लिहीत आहे.)